Posts

Image
  नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. हे महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. रामायणानुसार लक्ष्मणाने शूर्पणखाचे (रावणाची बहीण) नाक कापले आणि त्यामुळे शहराचे नाव नाशिक पडले. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. नाशिक हे भारताची वाईन कॅपिटल म्हणूनही ओळखले जाते. रामायणानुसार, भगवान रामासह पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांना 14 वर्षांसाठी वनवासात (संस्कृतमध्ये वनवास म्हणजे जंगलात निवास) पाठवण्यात आले. 10 वर्षे पूर्ण केल्यानंतर, ते नाशिकजवळ गोदावरी नदीच्या उत्तरेकडील तीरावर राहू शकतात आणि 2.5 वर्षे जगले. हे ठिकाण पंचवटी म्हणून ओळखले जाते. आमचे पहिले डेस्टिनेशन होते काळाराम मंदिर. काळाराम मंदिराचे नाव भगवान रामाच्या काळ्या स्थितीचे कारण बनते. मंदिर 1766 मध्ये बांधले गेले आणि सरदार रंगराव ओढेकर यांना रामाची मूर्ती नदीत असल्याचे स्वप्न पडले. त्याने तो पुतळा घेतला आणि मंदिर बांधले. मंदिर हे नाशिक शहरातील एक जुने आणि महत्त्वाचे मंदिर आहे. मंदिरावरील स्थापत्य आणि नक्षीकाम सुंदर आहे. काळाराम मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर गोराराम मंदिर म्हणून दुसरे मंदि

चहा कसा बनवावा (खास चहाप्रेमींसाठी)

Image
  साहित्य: २ चहाचे कप पाणी अडीच चहाचे कप दुध ३ ते ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार २ टिस्पून चहा पावडर १/२ टिस्पून किसलेले आले किंवा २ पाती गवती चहा किंवा १/२ टिस्पून वेलची पूड किंवा दीड चमचा  चहाचा मसाला कृती: १) दुध आणि पाणी पातेल्यात एकत्र करा. साखर आणि आले/गवती चहा/वेलचीपूड/चहाचा मसाला घालून मोठ्या आचेवर पातेले ठेवावे. २) दुध-पाणी वाफाळायला लागले, की त्यात चहा पावडर घालून आच मध्यम करावी. [पाण्यामध्ये दुध घातले असल्याने मिश्रण उकळल्यावर उतू जाते. म्हणून चहाकडे लक्ष ठेवावे. ३) चहा १-२ मिनिटे उकळू द्यावा. आच बंद करून चहा मिनिटभर झाकून ठेवावा. नंतर गाळून गरमच सर्व्ह करावा. टीप: १) साखरेचे प्रमाण चहा मध्यम गोड होईल असेच दिले आहे. जास्त गोड हवा असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे. २) चहा पावडर काही स्ट्रॉंग असतात. स्ट्रॉंग असल्यास वरील प्रमाणातच चहा पावडर वापरावी अर्धा चमचा जास्त घालावी.

कोंकण सहल परिवारासोबत

Image
  दिवाळीचा एक महिना अगोदर आमचा परिवाराचे ठरलेले होते की यंदाच्या दिवाळीत आपण कोकण फिरायला जायचे कुठेतरी आमचा प्लॅन निश्चित झाला पण पण आईच्या शाळेच्या रजेचा प्रॉब्लेम प्निर्माण झाला थोडा मूड ऑफ झाला पण नंतर आईला रजा मंजूर झाल्या मग आम्ही पहिले यूट्यूबला बघितले की कोकण मध्ये कुठली स्थळ चांगले आहे मग आम्ही त्यानुसार ट्रिपचा प्लॅन केला व भाऊबीजेच्या संध्याकाळी नाशिक वरून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालो सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आम्ही कोल्हापुरात पोचलो कोरोनामुळे निर्बंध असल्याने तिथे देवस्थानाच्या वेबसाइटवरून पास काढावा लागतो पास काढल्यानंतर सुमारे एक तास थांबल्यानंतर आम्हाला दर्शन मिळाले त्यानंतर मंदिर परिसरातच विविध प्रकारच्या बाजारपेठा असल्यामुळे तिथे पारंपरिक पद्धतीची दागिने बघायला मिळाली तसेच कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी मसाला अशा विविध वस्तू मी घेतल्या त्यानंतर आम्ही रंकाळा तलाव कडे रवाना झालो रंकाळा तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे शांतता नि त्या तलावाला अगदी टेन्शन फ्री होतो त्यानंतर तिथून आम्ही निघालो सिंधुदुर्ग गावाकडे जात असताना वाटेतच एक घरगुती खानावळ दिसली व तिथे आम्ही जेवणासा

ऑनलाईन होण्याऱ्या फसवणुकीला आपणच आहोत कारणीभूत

Image
  इटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते, यात कोणती सावधगिरी बाळगावी  सध्याच्या धावपळीच्या जगात ऑनलाईन पर्यायाला जास्त पसंती देतो पण फसवूनकीचे प्रकार वाढताना दिसत आहे आणि ह्या होणाऱ्या फसवणुकीला आपणच कारणीभूत आहोत हा विचार आपणच केला पाहिजे आपला वेडेपणा किंवा निष्काळजीपणा सुद्धा म्हणता येईल कुणालाही ओ.टी.पी सांगणे वेबसाईटची खात्री न करता त्यावर आपली व्यक्तिगत माहिती टाकणे आणि जेव्हा आपली फसवणूक होते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते व भितीमुळे झालेला प्रकार आपण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास घाबरतो. यापासून कसा बचाव करावा हे आपण बघणार आहोत. १. इंटरनेट कनेक्शन सेक्युअर आहे का ते पाहणे. ‘https’ पासून सुरू होणाऱ्या लिंक्स/वेबसाईट्स ह्या सिक्युरिटी वेबसाईट असतात. सहसा अशाच वेबसाईट वरून शॉपिंग करावी. नाहीतर तुमचा पत्ता, क्रेडिट/डेबिट कार्ड आणि बँकची माहिती हॅक होऊ शकते आणि त्याचा गैरवापरही होऊ शकतो. 2 हॅकर्स नागरिकांच्या मोबाईलवर पेटीएम मनी रिक्वेस्ट पाठवून किंवा अन्य मोबाइल वॉलेटच्या वतीने